महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५८व्या वर्धापनदिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर उत्साहात पार पडला. ...
सुट्ट्या संपल्यामुळे पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यामुळे गेले तीन दिवस हाउसफुल झालेले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे खाली झाले आहेत ...
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी मार्च महिन्याअखेरपर्यंत २१ कोटी ४७ लाख १९ हजार १०१ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. ...
प्लॅस्टिक कॅरी बॅग बंदी ही आपल्याच भविष्यासाठी अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपण आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि पालक यांनी सुचवलेल्या कल्पनेची अंमलबजावणी शाळेची परीक्षा संपल्यावर सुट्टीची सद ...
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन दिनाचा रायगड जिल्हास्तरीय मुख्य शासकीय समारंभ मंगळवारी सकाळी अलिबाग येथील जिल्हा पोलीस परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्नज्ञान व अन्न, नागरी पुरवठ ...
रायगड जिल्ह्यातील सर्व गावे हागणदारीमुक्त तर झाली आहेत, परंतु त्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानेच तयार केला आहे. ...
आदिवासी विकास विभागाअंतर्गत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक आदिवासी क्षेत्र कर्जत तालुक्यात आहे. त्यामुळे शासनाने कर्जत तालुक्यात आदिवासी भवन उभारावे ...