उन्हाळी सुटीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने तुडुंब भरून जात असल्याने या मार्गावर ६ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमाळी दरम्यान दोन फेऱ्या ...
शासनाच्या परवानगीशिवाय रायगड जिल्ह्यात एकूण ३४ अनधिकृत शाळा सुरू आहेत. यामध्ये सर्वाधिक १८ शाळा पनवेल तालुक्यात आहेत. तर कर्जत व म्हसळा तालुक्यात प्रत्येकी चार, ...
मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर एकेकाळी नवाबांचे राज्य होते. मुरुड येथील नवाबाच्या राजवाड्यातून या तिन्ही तालुक्यांचा कारभार चालत असे. ...
धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले, हे चित्र सर्वसाधारणपणे सर्वत्र मान्य होते; परंतु धरणामध्ये मुबलक पाणी असताना, त्याच धरणाच्या क्षेत्रांतील गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही ...
यंदा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे, त्यामुळे पाणीटंचाईची समस्याही सर्वत्र भेडसावत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागातही सध्या पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. मात्र, सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल ...