आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Ration Card Shop App: भारत सरकारने रेशनचे धान्य वाटपामध्ये घोटाळा होऊ नये म्हणून, तसेच रेशन मिळविताना त्रास होऊ नये म्हणून एका अॅप बनविले आहे. 95 टक्के लोकांना माहितीच नाहीय.... ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीची परीक्षा सुरू झाली. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या उत्कंठेने व काहीशा तणावात फिरताना दिसत होते. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. या परीक्षा सोहळ्याची क्षणचित्रे टिपली आहेत, लोक ...
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे भूमिपुत्र देवेंद्र फडणवीस यां गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात झालं. ...
Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे. ...
नागपूर : १०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात झाली आहे. शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वा ...
अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था,नागपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अभिरुप न्यायालयात’ गायिका अमृता फडणवीस या आरोपी म्हणून प्रस्तुत झाल्या होत्या, यावेळी सर्व आरोपांचे खंडन करण्यात यशस्वी झाल्या. ...
Gram Panchayat Election Result: कोणाच्या किती ग्राम पंचायती, कोणाचे किती सरपंच यावरून देखील या पक्षांमध्ये दावे केले जाणार आहेत. सध्या ७ हजार १३५ ग्रामपंचायतींपैकी अडीज हजाराच्या आसपास निकाल हाती आले आहेत. यात सकालच्या कलांपेक्षा मोठे उलटफेर दिसत आहे ...