लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Food Photos

Cooking Tips : चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही - Marathi News | Cooking Tips : Cooking right utensil harmful metals you must avoid for cooking food | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :चुकूनही 'या' धातूंच्या भांड्यात जेवण बनवू नका; शरीरात कधी विष तयार होईल कळणारही नाही

Cooking Tips : सध्या सगळ्यांच्याच घरी जेवण बनवण्यासाठी लागणारी भांडी ही स्टिलची असतात. स्टिल चमकदार आणि वापरायला सोपे असते. ...

'ही' फळं टिकावायची असतील तर चूकूनही नका ठेऊ फ्रीजमध्ये, होतील उलट परिणाम - Marathi News | Do not refrigerate these fruits. they will cause harm to your body and health | Latest food Photos at Lokmat.com

फूड :'ही' फळं टिकावायची असतील तर चूकूनही नका ठेऊ फ्रीजमध्ये, होतील उलट परिणाम

काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक ...

'या' गोष्टींमुळे दूर होईल हार्ट अटॅकची चिंता, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यासही येणार नाही अडथळा - Marathi News | 'These' things will take away the anxiety of heart attack, there will be no obstruction for blood to reach the heart | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' गोष्टींमुळे दूर होईल हार्ट अटॅकची चिंता, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यासही येणार नाही अडथळा

जगभरात हृदय रोग हे मृत्यूचे एक मोठे कारण आहे. सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल यांच्या मते प्रत्येक चार मृत्यूंमागे हृदयरोग हे एका मृत्यूचे कारण असते. धमन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांच्या कार्यात अडथळा ...

दररोज एक लिंबू खाणं हृदयासाठी फायदेशीर, लिंबाचे माहीत नसलेले हे फायदे वाचून थक्क व्हाल - Marathi News | Eating one lemon a day is good for the heart, other benefits will shock you. | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :दररोज एक लिंबू खाणं हृदयासाठी फायदेशीर, लिंबाचे माहीत नसलेले हे फायदे वाचून थक्क व्हाल

लिंबाचे अगणित फायदे आहेत. अनेकजण तुम्हाला लिंबाचे वेगवेगळे फायदे सांगतील. काही जण म्हणतील लिंबू वजन कमी करण्यासाठी योग्य तर काही जण म्हणतील हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. डॉ. अबरार मुल्तानी यांनी झी न्यूज हिंदीच्या संकेतस्थळाला सांगितलेले लिंबाचे फाय ...

Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | Mango: No Alphonso & not Kashar, the taiyo no tamago is most expensive mango in the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mango: हापूस, केशर नाही तर हा आहे जगातील सर्वात महागडा आंबा, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

Mango: मान्सूनच्या सुरुवातीसोबतच आता आंब्यांचा हंगाम जवळपास संपत आला आहे. भारतामध्ये सर्वात महागडे आंबे म्हणून हापूस आणि केशर या आंब्यांचा उल्लेख केला जातो. दरम्यान, सध्या जगात असा कुठला आंबा आहे जो सर्वाधिक चविष्ट आणि महागडा आहे याची चर्चा सुरू आहे. ...

हे पाच पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, ते खराब होण्यासोबतच प्रकृतीवर होऊ शकतो परिणाम - Marathi News | Don't keep these five foods in the fridge by mistake, they can spoil and affect the health | Latest food Photos at Lokmat.com

फूड :हे पाच पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, ते खराब होण्यासोबतच प्रकृतीवर होऊ शकतो परिणाम

Kitchen Tips : काही अन्नपदार्थ हे चुकूनही फ्रिजमध्ये ठेवता कामा नयेत. कारण फ्रिजमध्ये ठेवून अशा पदार्थांचे सेवन करणे प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते. ...

'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच - Marathi News | india vs england this 5 Feet Gujarati Cricket Thali Featured Dishes Like Kohli Khaman Dhoni Khichdi And More | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'मोटेरा थाळी'त 'धोनी की खिचडी', 'कोहली खमन' अन् 'भुवनेश्वर का भरता'; 'या' हटके रेसिपी एकदा पाहाच

क्रिकेट, फूड आणि बॉलिवूड या तीन गोष्टी भारतीयांना खूप आवडतात. सध्या गुजरातमध्ये एका हॉटेलनं चक्क भारतीय क्रिकेटपटूंच्या नावानं खास डिश तयार केल्यात. संपूर्ण डिशला 'मोटेरा थाली' असं नाव दिलंय. त्यात नेमकं काय-काय आहे जाणून घेऊयात... ...

भारतात एक व्यक्ती वर्षभरात ५० किलो जेवण वाया घालवतो! - Marathi News | unep report 50kg of food wasted per person year in indian homes | Latest food Photos at Lokmat.com

फूड :भारतात एक व्यक्ती वर्षभरात ५० किलो जेवण वाया घालवतो!

जगातील अनेक देशांमध्ये भूकमारीची मोठी समस्या असताना सर्व सुखसोयी मिळणारे लोक सर्सासपणे अन्न वाया घालवत असल्याची माहिती समोर आलीय. ही माहिती सर्वांचे डोळे उघडणारी ठरली आहे. जाणून घेऊयात... ...