गंगापूररोडवरील महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची कामे अनेक वर्षे होऊनही पूर्ण झालेली नसून, या परिसरातील महिलांना शौचालयाअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष करून या गंगापूररोड व कॉलेजरोडवर तीन आमदार व एक खासदार राहात असूनही महिलांसाठी वर ...
आपल्याकडे दाट लोकवस्ती नाही त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा आणि दुरुस्ती होणार नसल्याने सुविधा नसलेल्यांना भागाला कर आकारणीतून सवलत मिळण्याबाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...
नाशिक : संदीप फाउंडेशनच्या एसआयटीआरसीच्या अंतिम वर्षातील विद्युत अभियांत्रिकीमधील विद्यार्थी महेश यादव, नीलेश शेंडे, अनिकेत जोशी, अहमद हुसेन यांनी इंडक्शन हीटिंग मशीन बनविले. विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शनासह या प्रकल्पावर काम करण्यास प्रारंभ केला ...
लघुउद्योजकांसाठी मुद्रा कर्ज उपयुक्त ठरत असले तरी त्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच पार्श्वभूमीवर लघुउद्योगांच्या कर्जासाठी कर्जदाते, उद्योग आणि मुद्रा बॅँक यांची त्रिस्तरीय भागीदारी झाली असून, त्यामुळे बॅँकाना लाभेच्छुकांची निवड करणे स ...
सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि प्रखर राष्टÑवादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा आता कायापालट होणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अन्य नाशिकमधील क्रांतिकारकांची माह ...
वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली. ...
भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत. ...
नाशिक तालुक्यातील जलालपूर, महादेवपूर ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दिवसभरात जलालपूरसाठी ८५, तर महादेवपूरसाठी ९३ टक्के मतदान झाले. दोन्ही ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोब ...
उद्योजकांची संघटना असणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने निवडणूक लढवित असल्याचे विरोधी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार तुषा ...
सरकारने मोठ्या औद्योगिक कर्जदारांना कोणत्याही प्रकारे माफी अथवा तत्सम योजना देऊन सवलत न देता याउलट औद्योगिक कर्जांच्या वसुलीसाठी सरकारने बँकांना मदत करण्याची गरज असल्याचा सूर बँक आॅफ महाराष्ट्र आॅफिसर्स आॅर्गनायझेशनच्या (बोमो)च्या १९व्या त्रैवार्षिक ...