प्रत्येक मुलाची आकलनशक्ती आणि मेंदूची क्षमता सारखीच असते. पहिल्या सहा वर्षांतच मुलांच्या मेंदूचा विकास होत असतो त्यामुळे मुलांची क्षमता ओळखून त्यांच्यावर योग्य संस्कार केले तर मुलांच्या मेंदूचा विकास अधिक चांगल्या रीतीने होऊ शकेल, असे प्रतिपादन आंतरर ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नल दरम्यानच्या रस्ता दुभाजकांमध्ये शोभिवंत फुलांची झाडे लावण्याऐवजी चक्क गवताच्या पेंढ्याच लावण्यात आल्या होत्या. या गवताच्या पेंढ्या सुकून गेल्याने रस्ता दुभाजक सुशोभित होण्याऐवजी भकास झाल्याचे द ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत सातपूर गावातील विक्रे त्यांना जागा उपलब्ध करून देऊनदेखील ते पुन्हा त्याच जागेवर बसतात. या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र विभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्य ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ५० व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या जे.डी.सी. बिटको इंग्लिश मीडियम स्कूलच्या २९ बॅचच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने स्वखर्चातून एकेक वर्गाची जबाबदारी उचलून अवघ्या अडीच महिन्यांत शाळेचे नूतनीकरण करून रूपडेच बदलून टाकले आह ...
विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, गुच्छ देऊन व औक्षण करून स्वागत करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली. ...
बारावी व दहावीच्या निकालानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची धावफळ सुरू झाली आहे. सातपूर विभागासाठी सेतू केंद्र तथा आपले सरकार केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. ...
नवीन समाजरचना घडविण्यासाठी समाजात कार्यरत असताना भावनिकता आणि वैचारिकता यांचा योग्य मिलाफ साधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय शिक्षण मंडळाचे महामंत्री डॉ. वामन गोगटे यांनी केले आहे. ...
बंदीवानांमधील क्रयशक्ती ही राष्ट्रहितासाठी उपयोगी कशी पडेल याचा विचार त्यांनीच स्वत:च्या पातळीवर करावा तसेच तिथून बाहेर आल्यानंतर त्या अनुषंगाने आपापल्या पातळीवर कार्य करण्यास प्रारंभ करावा, असे विचार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध ...
तरुण ऐक्य मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व ज्यू. महाविद्यालयात १९९४-९५ इयत्ता दहावी क बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१६) श्रीराम विद्यालयात संपन्न झाला. तब्बल २३ वर्षांनंतर दहावीच्या वर्गातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील आठव ...