वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात स ...
यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नाशिककरांना प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागला; मात्र पावसाने अद्याप निराशा केली असून, मागील वर्षी १७ जूनपर्यंत १४५ मि.मी.पर्यंत पाऊस झाला होता; यंदा मात्र केवळ ४३ मि.मी. इतक्या पा ...
दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फ ...
दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फ ...
शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने ...
विधी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.१७) इंदिरानगर परिसरातील आयटी पार्क येथे सामाईक प्रवेश परीक्षा दिली. वकील होण्यासाठी कायदेविषयक माहिती आणि सामान्यज्ञान विषयाचा अभ्यास करून सीईटीला प्रविष्ट झालेल्या ...
श्यामरंग संगीत महोत्सवात दुसऱ्या दिवशी हनुमंत फडतरे आणि सुरेश फडतरे यांच्या संवादिनीच्या साथीने रंगलेल्या तबला वादनाच्या जुगलबंदीने नाशिककरांची मने जिंकली. तर उत्तरार्धात पंडित शौनक अभिषेकी यांच्या ख्याल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...
शहरासह जिल्ह्यात गांजा तस्करीचे रॅकेट चालविणाºया संशयितांविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे़ या कारवाईमुळे शहरातील गांजा तस्करीबरोबरच अमलीपदार्थ विक्रीचे रॅकेट नष्ट होण्या ...
गुणगौरव कार्यक्रम होणे महत्त्वाचे असून त्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी निर्माण होते. पालकांनी विद्यार्थ्यांना करिअरची निवड करताना त्यांचा कल लक्षात घ्यावा, अभ्यास व जिद्द यांची जोड दिल्यास यश हमखास मिळते, असे प्रतिपादन जि. प. शि ...
पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मा ...