येवला तालुक्याचा सतत अवर्षण प्रवण क्षेत्रातील उत्तरपूर्व भाग शासनाने तातडीने दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, यासाठी सायगाव ग्रामस्थांनी दि. ५रोजीयेथील रोकडोबा पारावर विशेष ग्रामसभेचे आयोजन करत ठराव केला. ...
नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होत ...
देवनदीसह म्हाळूंगीचा उगम असणाऱ्या औंढापट्टा परिसरातील तसेच आढळाचे पाणी वळवून भोजापूर धरणात आणले तर सिन्नरसह संगमनेर तालुक्याचे भविष्य काळातील पाण्याचे संकट दुर होईल. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र यावे अशी माग ...
बागलाण : बळीराजा पुन्हा संकटात; कांदा रोप खराब होण्याची भीती वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात अचानक दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाºर्यासह आलेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हात ...
नाशिक : नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बीवायके महाविद्यालयाने आपले वर्चस्व कायम राखत यंदाचेही विजेतेपद पटकावून ... ...
ब्राह्मणगाव : येथे गेल्या दोन तीन दिवसात पाच शेळ्या गावातून चोरीस गेल्याचे शेळी पालक संतप्त झाले आहेत. येथे दोन तीन महिन्यात शेळ्या चोरीचा प्रकार सतत घडत असून अद्याप या शेळी चोरट्यांचा बंदोबस्त न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
सटाणा:शहरातील देवळा रोडवरील तुर्किहुंडीजवळील उमाजी नगर येथील आदिवासी बांधवांचा रस्ता बंद होणार असल्याने तसेच आदिवासीची जमीन बळकावल्याने संतप्त झालेल्या संतप्त आदिवासींनी आज सोमवारी (दि.५) शहरातून बोगस आदिवासी हटावच्या घोषणा देत आदिवासी बांधवांचा सटाण ...