महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या बागलाण शाखेतर्फे सोमवार (दि.२४)पासून येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात आले. ...
सन २०१९ मध्ये होणारी लोकसभा व विधानसभेची निवडणूक सर्वार्थाने वेगळी राहणार असून, समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता, निवडणूक प्रक्रियेतील बदल, जनजागृतीसाठी निवडणूक आयोगदेखील सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचे सोमवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अ ...
प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते. ...
शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात ...
बेरोजगार युवती तसेच युवकांना नाशिक महानगरपालिकेत नोकरीला लावून देण्याच्या बहाण्याने बनावट नियुक्तीपत्र देऊन सुमारे आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापना विभागातील सचिन जिभाऊ सूर्यवंशी या कर्मचाऱ्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठ ...
शांती प्रस्थापित करणारी ही खरी देवाची मुले असतात. हिंसक आणि युद्धखोर प्रवृत्तीची माणसे ईश्वरी कृपेपासून दूर केलेली असतात. शत्रूला जिंकण्यासारखा पराक्रम नाही. शत्रूला मित्र करण्यासारखा महान पराक्रम दुसरा नाही. ...
ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने ग्राहक कायद्यातील बदलांविषयी ग्राहकांमध्ये जागृतीचे काम होणे आवश्यक आहे. ग्राहक आपल्या हक्कांविषयी जागृत झाला तर फसवणुकीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविणे शक्य असून, अशाप्रकारे ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे येणाऱ्या तक्रारीं ...
येथील जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने महापालिका हद्दीतील तीन जागरूक ग्राहक व ग्रामीण भागातील तीन जागरूक ग्राहकांना ‘ग्राहक श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. ...
तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे होते तेव्हा नाशिक शहरात सर्वत्र स्वच्छता दिसायची. आता मुंढे यांची बदल्याने सर्वच परिस्थिती बिघडली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. ...
पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिरेकामुळे धकाधकीच्या जीवनात नाती हरवत चालली आहे. नाती विखुरली गेल्याने विश्वास कुणावर ठेवावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे नात्यांवर बोलण्याची आज वेळ आली असल्याचे प्रतिपादन अपर्णाताई रामतीर्थंकर यांनी केले. ...