सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या रामलिंग महाराज मंदिराची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची सांगता आमरस- पुरणपोळीच्या गोडीने झाली. सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून सप्ताह समारोपाला उपस्थित हजारो भाविकांना एक ...
सिन्नर/गुळवंच : सिन्नर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाचे पालक सचिव सीताराम कुंटे यांनी दौरा केला. गुळवंच येथील चारा छावणीला भेट देण्यासह जलयुक्तच्या व पानी फाऊंडेशनच्या कामांच ...
पेठ : शहरापासून साधारण पाच किमी अंतरावर तोंडवळ हे साधारण पाचशे लोकवस्तीच्या गावागावांत प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भव्य आणि खोल विहिरीचे. संरक्षण कठड्यासह बांधकाम केले असले तरी डोकावून पाहिल्यावर या विहिरीचे भयाण वास्त ...
नाशिक- नेमेचि येतो मग पावसाळा या उक्तीने आता पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे नाले सफाई केली जाईल आणि त्याची बिलेही काढले जातील. परंतु पावसाळ्यात सखल भागात पाणी साचले की, दोष पावसाच्या वेगाला दिला जाईल. इतकेच नव्हे तर पावसाळी ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्ववभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानाच्या माध्यमातून फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यिक्षके करून दाखवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी फळबागा वाचवण ...
लोहोणेर : गावालगत वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला उत आला असून वाळू उपसा व चोरी करणाºया ट्रॅक्टरच्या संख्येत चांगलीच वाढ होत आहे यामुळे गिरणा नदी पात्रात मोठं-मोठे खड्डे पडले असून लोहोणेर गावात रात्रीच्या वेळी सर्वत्र ट्रॅक्ट ...
मुल्हेर (अलियाबाद) : बागलाण तालुक्यातील साल्हेर-मुल्हेर परीसर हा आदिवासी व अतिदुर्गम म्हणून परीचीत असुन ह्या अनुषंगाने येथील आदिवासी बांधवांनचे जीवनमान उंचावे व त्यांचा शहरी जीवनाशी संपर्क राहावा यासाठी महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून नवसंजीवनी योज ...
मातोरी : दुष्काळाने महाराष्ट्रतील बहुतेक भाग होरपळून निगत आहे सर्वसामाण्याचे जगणेही मुश्कील झाले आहे, बहुतेक गावाकडच्या लोकांनी आपल्या पोटाची खळगी मिळेल त्या गावात जाऊन भरायची मिळेल तो रोजगार करून आपल्या लेकरा बाळांना जगवायचे असे ठरून गाव सोडलेल्या न ...
पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभर ...