दिंडोरी : नाशिक कळवण रस्त्याचे रु ंदीकरण नूतनीकरण काम सध्या सुरू आहे मात्र सदर काम होत असताना वाहनधारकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेश्या उपाययोजना व सुचनाफलकांच्या अभावामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकींची घसरगुंडी होत असून अनेक जण जख ...
पिंपळगाव बसवंत : सन १९४२ ते १९५२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला केंद्रीय जल आयोग स्थापित करून सोननदी, हिराकुंड, दामोदर विकास खोरे स्थापितकडून अवघ्या तीन वर्षांत भारतीय वीज मंडळ, पाटबंधारे, नोकनायन, मत्स्यव्यवसाय यासह कृषी धोरणाची पायाभरणी ...
कळवण : तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास तीनशे हेक्टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येते आहे. ...
राजापूर : सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत चालल्याने गाई व जनावरांना चारा व पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. सध्या दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
येवला/पिंपळगाव : येवला-नांदगाव रोडवर नगरसूल येथील नारंदी नदीच्या पुलावरील वळणावर खैरनार वस्ती जवळ स्विफ्ट डिझायर व कंटेनर यांच्यात भीषण अपघात होऊन एक जण जागीच ठार तर बाकी चौघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान झाला. ...
कळवण : तालुक्यातील शिरसमणी या गावाला पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाईवर मात करण्यासाठी महिलांना खासगी विहिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. येथे पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या तरी त्यांना ग्र ...
नाशिक : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या सहयोगाने ‘कुंभार सशक्तीकरण मिशन’ अंतर्गत दहादिवसीय कुंभार काम कला प्रशिक्षणाचा शुभारंभ खादी ग्रामोद्योग आयोगाच्या त्र्यंबक विद्यामंदिर ये ...