गेल्या आठवड्यात काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. आता पावसाने मागील दोन दिवसांपासून हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे. विशेषत: मुंबई शहरात पावसाने चांगलाच जोर धरल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मुंबईला जाणाऱ्या फळभाज्या मालाची नि ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा केंद्रातील विसापूर शाळेत नुकतेच शिक्षण परिषदचे पुष्प पहले पुष्प संपन्न झाले, त्याला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ...
त्र्यंबकेश्वर : तालुका तसा पावसाचे माहेरघर समजला जात असे. तथापि पावसाचे प्रमाण अलिकडील दोन तीन वर्षांपासुन कमी झाले आहे. परिणामी खरीप हंगामावर त्याचा परिणाम झाला आहे. अर्थात मागील वर्षी देखील त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला नाही. ...
सुरगाणा : देशाची सेवा करायला मिळणे हे मोठे भाग्याचे असून तालुक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील आदिवासी तरुणांना सैन्य भरतीसाठी प्रयत्न करता येतील असे प्रतिपादन तालुक्यातील सतखांब येथील माजी सैनिक जयवंत गावित यांनी येथे हतात्मा स्मारकाजवळ ...
नाशिक : वाहतुक पोलिसांसाठी महत्वपुर्ण ठरणारे बॉडी वॉर्न कॅमेरे अखेर ग्रामीण पोलिस दलास उपलब्ध झाले. ग्रामीण पोलिस मुख्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात शुक्रवारी सुमारे ४० पोलिसांना कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे वाहतुक पोलिसांवर होणारे हल् ...
चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे असून, एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा असताना प्रभागातील विकासकामासाठी भाजपाच्या आमदारांनी भाजपा नगरसेवकाला निधी न देता सेनेच्या नगरसेवकाला दिल्याने ...
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होवू लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच या संदर्भात ...
शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली. ...