प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून बालकाना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध बालगृहांमधील बालकांचे संगोपण, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे राज्यभरातील अनाथ बाल ...
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ...
महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. आज २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ...
घोटी : अपघात केव्हाही, कुठेही, अचानक होतात. ते सांगून होत नाहीत. म्हणून औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्याबाबत उद्योगांनी जागरूकता ठेवावी. महिंद्रा कंपनीच्या शून्य अपघात धोरणानुसार महिंद्राने सर्वांना उत्तम मापदंड घालून दिला असल्याचे कौतुकोद्गार नाशिकच्या ...
कर्नाटक, गोव्यात आमदारांना विकत घेणाऱ्या भाजपला काय झाले तेच कळत नाही, इकडून फोड, तिकडून विकत घे, असा प्रकार करूनही भाजपची भूक कशी भागत नाही. भाजप पक्ष आहे की बकासुर, असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भारतीय जनता पक्षावर जोर ...
दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात शुक्रवारी (दि. २६) पहाटे रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने गाडी थांबविल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर ...
काँग्रेस पक्षाची ताकद व निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या पाहता जिल्ह्णातील पंधरा पैकी सात जागा पक्षाला मिळाव्यात, त्यातही नाशिक शहरातील तीन जागा हक्काने मागून घ्याव्यात अशा आग्रह जिल्ह्णातील काँग्रेस जणांनी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे धरला. ...