हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २) मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गोदावरीसह अन्य नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
शहरातील वाडे एकेक करीत धारातीर्थी पडत असून, महापालिकेची रखडलेली क्लस्टर म्हणजेच गावठाण पुनर्विकासाची योजना कधी लागू होणार याविषयी प्रश्न केले जात आहे. अखेरीस महापालिकेने आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी शनिवारी (दि.३) निविदा मागवल्या असून, त्याचा ...
गंगापूर धरणक्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अंबोली, त्र्यंबक भागातून मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आल्याने गंगापूर धरणातून विसर्ग वाढविण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी ५ हजार ८३० क्यूसेकपर्यंत विसर्ग सुरू होता, मात्र ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाभाडी गावचे तत्कालीन तलाठी व आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात छावणी ...
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे. ...
मागील आठ दिवसांपासून नाशिक शहर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच गोदाकाठ परिसरात पावसाचा जोर असल्याने दारणा व गंगापूर तसेच इतर छोट्या धरणसमूहातून दारणा व गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने चांदोरी, सायखेडा, नागापूर, करंजगाव या ...
इगतपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोटी टोल नाक्याच्या पुढे इगतपुरी परिसरातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. पर्यटनख्याती असलेल्या इगतपुरी-भावली मार्गावरील भावली नदीला महापूर आला आहे. विशेष म्हणजे पिंप्रीसदो गावाजवळील पुलाला भगदाड पडल्याने ...
हरणबारी धरणाच्या गेट दुरुस्तीचे काम गेल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर सहाच दिवसांत धरण पूर्णपणे भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, यामुळे मोसम परिसरातील जनतेत समाधान व्यक्त होत आहे. ...