दिंडोरी तालुक्यातील गोळशी फाट्यानजीक शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल नंदिनीजवळ झालेल्या अपघातात फोफळवाडेचे पोलीसपाटील ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे जिल्हाभरातील विविध भागात ७८ टॅँकरमध्ये घट झाली असून, अजूनही दुष्काळग्रस्त सात तालुक्यांतील १०७ गावांसह २९७ वाड्यामध्ये ११९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच आहे. जिल्ह्यातील बागलाण, नांदगाव, सिन्नर ...
बाजरीला पर्याय आणि कमी खर्चाचे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून खरिपात मका पिकाला पसंती दिली जात असते. यावर्षी मात्र लष्करी अळीने शेतकºयांची दमछाक केली असून, त्यांन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांत फवारणी पंपांना मोठ्या प्रमाणात मा ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त् ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने १ ते ७ आॅगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात साजरा करण्यात येत आहे. ...
पेठ : गुजरात महामार्गावरील रासेगाव नजीक झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली असून, रत्ना गोकुळ भदाणे यांचे उपचार सुरू असताना मध्यरात्री निधन झाले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण् ...
सिन्नर : तंत्रज्ञानाच्या युगात कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना वेळ देत नसल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. त्यामुळे घरातील ज्येष्ठांनी युवा पिढीसोबत जुळवून घ्यावे तर युवकांनी अहंकार दाराबाहेर काढून कुटुंबीयांशी चर्चा करावी, तेव्हाच घरात आनंद येईल, असे प्र ...
लोहोणेर : लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणाऱ्याा लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात शुक्रवारी (दि.२) लोकमत मधून ‘रस्त्यावरचे पाणी वस्तीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कालच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ ...
त्र्यंबकेश्वर : येथे सध्या सर्वात मोठी समस्या आहे जोरदार पावसाची आणि सर आली तरी गावात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची भिती लोक बाळगु लागले आहेत. कारण १० ते १५ मिनिटे जरी जोरदार पाऊस पडला तरी पुर हमखास येणारच. त्यामुळेच या भागातील रहिवाश्यांची झोप उडाली ...