कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्न ...
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित डिझाईन फॉर चेंजेस उपक्रम राबविण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ झाला आहे. ...
सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ...
सटाणा शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ...
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे गाव व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरांसह लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी सुनील ढोली या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटन ...
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छा ...
नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची नि ...
चालू वर्षी परतीचा पाऊस व सततच्या रोगट हवामानामुळे लाल कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या शेतात मेंढ्या सोडण्याची व रोटर मारण्याच्या मन:स्थितीत असलेले शेतकरी गेल्या आठवड्यापासून कांदा बाजारभावात तेजी असल्याचे बघून किमान केलेला खर ...
जमिनीचे वाढते मूल्य, मोठे कुटुंब विभक्त झाल्याने होणारे जमिनीचे वाटप यामुळे अनेक शेतकरी नेहमीच तहसीलदारांच्या अर्धन्यायिक न्यायालयात दावे दाखल करतात. यासह जमिनीच्या वाटपाचे आपसातील दस्त तालुक्याच्या दुय्यम निबंधकांकडे नोंदवतात. मात्र या दोन्ही पद्धती ...