नांदूरवैद्य : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मविप्रचे तालुका संचालक भाऊसाहेब खातळे यांच्या हस्ते व मुख्याध्यापक सी. बी. रूपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. ...
सायगाव : येथील युवावर्गाने युवक समूहाच्या माध्यमातून शेततळ्यांचा कागद बसवणे, फळबागांची छाटणी करणे, केटरिंग व्यवसाय, ठिबक व तुषार सिंचन फिटिंग, विजेचे खांब उभे करणे, तालुक्यात गावोगावी समूहाने जाऊन विद्युत सेवा देणे आदी बाबींमध्ये नावलौकिक मिळवला आहे, ...
पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ त ...
घोटी - येथील ग्रामपालीकेच्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीसाठी झालेल्या विशेष बैठकीत ज्येष्ठ सदस्य रामदास हनुमंता भोर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...
मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला. ...
मालेगाव : लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कापूस, सूत, वीज दर महाग झाल्याने केंद्र व राज्य शासनाने व्यावसायिकांना मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते अतिक कमाल यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादी काँग्रेसच्या खासदार ...
कसबे सुकेणे : शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिंपळगाव बसवंत बाजार समिती व स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने दाखल केलेल्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी तसेच या दोन्ही संस्थांना कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रक्रियेत सहभागी करू ...
विल्होळी : विल्होळी ग्रामपंचायत हद्दीत नागरी वसाहत लगत धोकादायक असा फोर्जिंग व्यवसाय गेल्या अनेक दिवसापासून केला जात असून सदर कंपनीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू आणि ध्वनीप्रदूषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...