आंदोलनाचे केंद्रस्थळ झालेल्या संविधान चौकात सोमवारी अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे काही आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच कपडे धुतले व कपड्यांना इस्त्रीही केली. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच बहुतांश महाविद्यालयात ‘प्लेसमेंट सेल’ हा केवळ नावापुरताच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नसून त्यांच्या हातातून रोजगाराची संधी निसटत आहे. ...
उपराजधानीतील हिवाळा म्हणजे कसा...हवीहवीशी थंडी अन् जोडीला ऊबदार ‘स्वेटर्स’ची मजा. मात्र हिवाळ्यात अंगात ‘स्वेटर’ घालायचे की ‘रेनकोट’, असा प्रश्न निर्माण झाला तर... ! ...
बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले. ...
४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले. ...
पॅसेंजर लाऊंजमध्ये प्रवाशाने चार्जिंगला लावलेला मोबाईल पळविणाऱ्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने ३३ मिनिटात अटक केल्याची घटना रविवारी सकाळी १०.३६ वाजताच्या सुमारास घडली. ...
ग्रामपंचायत सदस्यांपासून ते संसद सदस्यांपर्यंत आणि ‘आयएएस’ अधिकाऱ्यांनाही शासकीय रुग्णालयातूनच उपचार घेणे बंधनकारक करावे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. ...