वाहतुकीला अडथळा निर्माण करून गुंडगिरी करणारे ऑटोचालक तसेच अन्य वाहनचालकांविरुद्ध लवकरच धडक कारवाई सुरू करून शहरातील बेशिस्त वाहतूक वळणावर आणली जाईल, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ...
प्रदूषणमुक्त वाहतुकीसाठी पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार असून हे जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केला. ...
भारत-पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नागपूरकरांकडून सातत्याने विविध माध्यमांतून नियमित ‘अपडेट्स’ घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र शुक्रवारचा दिवस काहिसा वेगळा होता. प्रत्येक नागरिकाच्या मनात सकाळपासून काहीशी हुरहूर, उत्सुकता दिसून ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १९४५ साली विमान अपघातातील मृत्यू हे आजही एक रहस्य आहे. त्यापुढच्या काळात सोव्हिएत रशिया, जपान, जर्मनी आदी देशातून वेगळे पुरावे समोर येतात. याशिवाय उत्तर प्रदेशच्या फैजाबाद येथे राहणारे ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याच्या ...
राज्यामध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील ३२ हजार ११ शाळाबाह्य मुले आढळून आली असून त्यापैकी ३ हजार ३७९ मुले कधीच शाळेत गेली नाहीत तर, २८ हजार ६३२ मुले शाळेत सतत गैरहजर राहतात. राज्य सरकारच्या उत्तरातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...
वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी ब ...
महाजेनकोच्या कोराडी येथील औष्णिक केंद्रात ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन नवीन वीज युनिट स्थापन करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. हे नवीन युनिट क्षमतेचा विस्तारासाठी नाहीत तर ते २१० मेगावॅट क्षमतेच्या जुन्या य ...
भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना शासनाने लागू केली होती. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना २ एकर बागायती अथवा ४ एकर जिरायती शेती खरेदी करून देण्यात येत होती. या योजने ...
महापालिकेत कार्यरत कर्मचारी, शिक्षक, ऐवजदार, ठेका कामगार व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. आंदोलन, उपोषण, निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मनपा प्रशासनाच्या विरोधात नाराजी प्रकट करण्यासाठी व आ ...