लोकसभा निवडणूक पार पडली. निकाल लागला. परंतु निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांचा प्रचाराचा खर्चाचा हिशेब अजूनही पूर्णपणे आलेला नाही. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना २२ जूनपर्यंत खर्चाची माहिती सादर करायची आहे. ही माहिती सादर न करणाऱ्या उमेदवारांवर दंडात ...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होताच आवश्यक विकास कामांना मंजुरी घेण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी विकास कामांना मंजुरी घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने स्थायी समितीचा २०१९-२० या वर ...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला मिळालेल्या प्रचंड यशाने उत्साहित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. नागपुरातील आपल्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे त्यांनी त्यांचे विधानसभा मतदार स ...
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही. ...
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित करण्यावर बोर्डावर दबाव वाढत आहे. औरंगाबाद व नाशिक विभागीय कार्यालयाकडून परीक्षेचे काम पूर्ण करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे बोर्डाच्या निकालाचा मुहूर्त ठरविण्यास बोर्डाला अवघड जात आहे. ...
लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले. ...
खरीप हंगाम तोंडावर असल्याने मोठ्या संख्येने बोगस बियाण्यांची तस्करी मध्य प्रदेशातून नागपुरात करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या निगराणी पथकाने मध्य प्रदेशातून बोगस बियाणे नागपुरात आणणाऱ्या ईश्वर साळवे यांच्याकडून ४४० पॅकेट बियाणे जप्त केले. त्याच्यावर ...
युवा कंत्राटदार श्रीकांत वंजारी याचे अपहरण करून हत्या करणारा मुख्य आरोपी शैलेश केदारे याला अखेर हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेतले. गेल्या दोन आठवड्यांपासून तो पोलिसांसोबत लपाछपी करीत होता. ...