एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा टाटा समूहाचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १६ जून रोजी नागपुरात रेशीमबाग मैदान येथे ...
ऑटो डीलिंगच्या नावाखाली एका ट्रान्सपोर्टरसोबत आठ ट्रकचा सौदा करून त्यांच्याकडून एका त्रिकुटाने ७५ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे व्यवहार न करता आरोपींनी ही रक्कम संगनमत करून हडपली. वर्षभरानंतर या प्रकरणाची तक्रार झाल्याने पाचपावली पोलि ...
शहरात तांत्रिक त्रुटीमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. यातच शनिवारी गोरेवाडा येथील ३३ केव्ही सबस्टेशनशी जुळलेले सात फिडर ठप्प पडले. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार सातपैकी चार फिडर लगेच दुरुस्त करण्यात आले. परंतु तीन फिडरचे अंडरग्राऊ ...
शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात मर्यादित जलसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच जलसाठा आहे. मर्यादित पाणीपुरवठा होत असल्याने शहराच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी हॅन्डपंप दुरुस्ती व नवीन बोअरवलेची कामे हाती घेण् ...
जीएसटी काळाची गरज असून त्याचा सकारात्मक परिणाम पुढे दिसून येणार असून, देशाचा आर्थिक विकास वेगाने होणार आहे. नवीन करप्रणाली आणि त्याची अंमलबजावणी प्रारंभी कोणत्याही सरकारसमोर एक आव्हानच असते. पण केंद्रातील स्थिर सरकारमुळे कर सुधारणा निश्चितच होणार असल ...
माजी आमदार आशिष देशमुख यांच्या बंगल्यात झालेल्या धाडसी चोरीचा सदर पोलिसांनी अवघ्या दोन तासात छडा लावला. चोरट्याला अटक करून त्याच्याकडून पोलिसांनी हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले. ...
पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा ...
मतमोजणीमुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केड यार्ड चार दिवस बंद होते. या दिवसात बाजारात मालाची आवक आणि खरेदी-विक्री बंद होती. शनिवारपासून व्यवहार सुरू झाले, पण आवक अत्यल्प होती. शनिवारी बँका बंद होत्या, तसेच रविवारी बाजारपेठा पुन्हा बंद ...