वकिली व्यवसायाकरिता नोंदणी अर्ज सादर करताना त्यासोबत पोलीस पडताळणी अहवाल जोडण्याची जाचक अट बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाने रद्द केली आहे. त्यामुळे विधी पदवीधरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक सोसायटी नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपासूनच सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आदिवासी विकास विभागातर्फे घेण्यात आला आहे. ...
पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे . ...
डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यां ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्यावर सर्व पक्षकारांनी येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत आपापले अंतिम मुद्दे दाखल करावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी दिला. ...
जनसंपर्कासाठी मिळालेल्या या काळाचा अधिकाधिक फायदा कसा करून घ्यायचा, या नियोजनात गुंतलेले संभाव्य उमेदवार फेस्टिव्हल कनेक्टचा फंडा वापरत असल्याचे दिसत आहे. ...
मतदानाला एक महिना असला तरी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस-रात्र एक करावे लागणार आहे. ...
नऊ वर्षीय चिमुकल्याचा पाळण्यावर खेळता खेळता गळफास लागून मृत्यू झाला. बाराद्वारी कापसी खुर्द येथे शनिवारी रात्री ७ च्या सुमारास उघड झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ...
लेखकांना लिहू नका, बोलू नका, असे सांगितले जात आहे़ एवढेच नव्हे तर काय खावे, काय घालावे अशी बंधने घातली जात असल्याची आगपाखड सातव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी रविवारी येथे केली़ ...