तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन परीक्षा अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यां शिक्षण मंडळाने दिलासा दिला आहे. प्रत्यक्षात ५ नोव्हेंबरला संपणारी ही मुदत आता २० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...
चहा-नाश्ता करून घराकडे परत जाताना विद्यार्थ्याच्या भरधाव पल्सरचे संतुलन बिघडल्यामुळे ती झाडावर आदळली. त्यामुळे एकाचा करुण अंत झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. हिंगणा टी-पॉईंटजवळ सोमवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. ...
४०० वर्षापूर्वी भारतात आलेल्या ख्रिश्नच मिशरीजपैकी काहींनी पोपच्या आदेशाला धुडकावून लावत, धर्मप्रसाराचे काम केल्याचा आरोप प्रख्यात साहित्यिक व समाजसेवक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे केला. ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरू त्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय (एनआरसीडी) नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या प्रस्तावाला मं ...
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ...
विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेत परिवर्तित केली. ...