‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतीदरम्यान लॉकडाऊनचे नियम पाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंढे यांनी सदर, इंदोरा, जरीपटका भागातील बाजारांचा दौरा करून नि ...
कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होऊ पाहत आहे. जुलै महिन्यात पाचव्यांदा रोजच्या रुग्णसंख्येने शंभरी गाठली, तर गेल्या नऊ दिवसांपासून मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी १४४ रुग्ण पॉझिटिव्ह व पाच मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३,१७१ झाली असून ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १ऑगस्टपासून विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. अशास्थितीत तेथील विलगीकरण कक्ष त ...
सिव्हिल लाईन येथील महापालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. मंगळवारी पुन्हा अग्निशमन विभागातील केंद्र अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने विभागातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाल ...
विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ...
पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. ...
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती(एपीएमसी)ची निवडणूक पुढे का ढकलली, असा परखड सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला व यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
शहरालगतच असलेल्या हुडकेश्वर गावाच्या परिसरात वाघ फिरत असल्याच्या चर्चेने सध्या गावकरी धास्तावले आहेत. एका मृत झालेल्या जंगली रानडुकराजवळ वन्यप्राण्यांचे पगमार्क आढळल्याने या चर्चेला पेव फुटले आहे. परिसरात वाघ फिरत असल्याचीही जोरदार चर्चा गावकऱ्यांमध् ...
लॉकडाऊनपूर्वी भाज्यांचे भाव कमी होते. फूलकोबी, पत्ताकोबी, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आदींचे भाव परवडणारे होते. पण मुसळधार पावसामुळे पीक खराब झाले आणि खरीपाच्या हंगामामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. हंगाम संपल्यानंतर आता शे ...