Nagpur : पाऊस आल्यास मृतदेह पूर्णपणे जळत नाही. परिणामी, मृतदेहाचा अवमान होतो. तसेच, काही गावांतील नागरिकांना अंत्यविधीसाठी दुसऱ्या गावात जावे लागते. ...
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी संघ शताब्दी निमित्त आयोजित विजयादशमी उत्सवात व्यक्त केले. ...
RSS Vijayadashami utsav 2025 : "आपल्याकडे नेशन स्टेटची कल्पना नाही. आपली संस्कृतीच राष्ट्र घडवते. राज्य येत असतात जात असतात. राष्ट्र सातत्याने विद्यमान राहिले आहे. सनातन काळापासून आतापर्यंत हे आमचे प्राचित हिंदूराष्ट्र आहे. या अर्थाने हिंदूराष्ट्र आह ...
आरएसएस मुख्यालयाच्या रेशमबाग मैदानावर शस्त्रपूजनाच्या वेळी पारंपारिक शस्त्रांव्यतिरिक्त, 'पिनाका एमके-१', 'पिनाका एन्हान्स्ड' आणि 'पिनाका' यासारख्या आधुनिक शस्त्रांच्या प्रतिकृती आणि ड्रोन प्रदर्शित करण्यात आले. ...
संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे भव्य आयोजन, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक एकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपला देश प्राचीन काळापासून विविधतापूर्ण आहे, परंतु समाज, राष्ट्र आणि संस्कृती म्हणून आपण एक आहोत असं त्यांनी म ...