अनेक दिवसांपासून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. छोट्याशा टोमॅटोने सर्वसामान्यांची चांगलीच पंचाईत तर केली आहे अन् गृहिणींचं महिन्याचं बजेटही कोलमडलं आहे. ...
‘कुणाला शिव्या देऊ नये’, अशी शिकवण आपल्याला घरात, शाळेमध्ये दिली जाते. पण सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यात चक्क नागपंचमीच्या दुस-या दिवशी एकमेकांना शिव्या देण्याची परंपरा आहे. ...
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ...
बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारनं खासगी आयुष्यातील एका मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली आहे. ''लहानपणी मीदेखील नकोसा स्पर्श अनुभवला आहे'', असे अक्षय कुमारने सांगितले आहे. ...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॅक्सीमध्ये जीपीएस यंत्रणा अनिवार्य करणार असल्याचे राज्य सरकारने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले आहे. ...