कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. ...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यात फेरबदल करण्यात आले असून, शनिवारी (दि.२८) जिल्हा प्रमुखपदी डाॅ. सुधीर विठ्ठलराव कवर यांची वर्णी लागली आहे. ...
शहराच्या पश्चिम भागातील गरीबाचा वाडा आणि राजूनगर परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत असून केबल टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट केले गेलेले नाही. या दोन मुद्यावर आज बैठक पार पडली. ...
भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. ...
सध्याच्या परीस्थीतीमध्ये राज्यात कापसाला ८ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळत आहे, त्यातुन उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विक्रीसाठी आणला नाही. ...