गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने गाव तेथे पालीस पाटील धोरणाची अंमलबजावणी केली. पोलीस पाटलांकडे गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना, दारूबंदी, तंटामुक्ती मोहिम यशस्वीपणे ...
देशी गाईचे कच्चे व आंबलेले दूध हे मनुष्याच्या आरोग्याचे रक्षण कवच आहे. कच्चे व आमलेले दूध सेवन केल्याने मनुष्य विविध आजारापासून मुक्त राहू शकतो. लॅक्टीक अॅसिडचे प्रमाणही देशी ...
यंदा पावसाळा संपून महिना उलटला. रस्त्यांवरील खड्डे वाढल्याने अपघात वाढले आहेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डागडुजी सुरू केली नाही. याप्रकरणी नागरिकांनी ...
दौंड येथे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्येच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. ...
स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने ...
शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने बुधवारी (दि़२९) कासवाच्या माध्यमातून गुप्तधन शोधून देणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाकडे हस्तांतरित केल्यानंतर न्यायालयाने पाचही ...
मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या ...
कुठल्याही कंपनीत किंवा औद्योगिक संस्थानात काम करताना तेथील सर्वच कर्मचारी वर्गाची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची असते. त्याचे नियमनही होणे सर्वात आवश्यक आहे, परंतु जिल्ह्याचा विचार करता शासकीय ...
येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २७ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे राज्यभरात आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची शनिवारी (दि.१) सांगता करण्यात आली. ...