रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम रविवार, 16 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. ...
मुंबई, कोकण, दक्षिण महाराष्ट्र, जळगावसह राज्याच्या काही भागाला शुक्रवारी बेमोसमी पावसाने झोडपले. कोल्हापूरसह सांगली, साता:याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. ...
फडणवीस सरकारने न्यायालयात ठोस भूमिका न घेतल्यामुळे आरक्षणावर गंडांतर आल्याचा आरोपही मराठा संघटनांनी केला आहे. पंढरपूर व जालन्यात कार्यकत्र्यानी आंदोलन केले. ...
फडणवीस यांना आता मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा कसा चालला?, असा सवाल माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला. ...
खैरेंना दिलेली मंत्रिपदाची ऑफर, त्याचवेळी मी कट्टर शिवसैनिक असून, सेनेतेच राहणार असल्याचा खैरेंनी केलेला खुलासा.. अशा राजकीय कोपरखळ्यांनी पैठणकरांची करमणूक केली. ...
खरीप हंगाम उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता बेंबळेच्या पाण्याची प्रतीक्षा असून, पाटबंधारे विभागाने बेंबळेच्या पाण्यावर आठ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजन केले आहे. ...
ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात का हलविले, यासंदर्भात येरवडा कारागृह अधीक्षक व ससून रुग्णालयातील सजर्नने अहवाल सादर करावा, असा आदेश विशेष न्यायालयाने दिला. ...