संभाव्य टंचाईग्रस्त गावांत करायच्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाकडून सर्वेत्रणाचे काम सुरू असून ते ८0 टक्के पूर्र्ण झाले आहे. उर्वरित कामही येत्या २0 मार्चपर्यंत पूर्ण करून अंतिम आराखडा सादर करण्यात येणार आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे गेल्या पंधरा दिवसांपासून लहान मुलांमध्ये तापीची व गालफुगीचे रुग्णात वाढ झाली आहे. येथे वैद्यकीय अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ...
जिंतुरमार्गे वसमतकडे येणाºया गुटख्याची माहिती कुरूंदा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून जीप पकडली. यात ६० हजार रूपये किंमतीच्या गुटख्याचे १० पोते पोलिसांनी ११ मार्च रोजी जप्त केले. ...
सदृढ पिढीसाठी जिल्हाभरात ११ मार्च रोजी ठिक-ठिकाणी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात आली. शहरी व ग्रामीण भागातील मिळुन १ लाख ४९ हजार १०५ बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उदिष्ट होते. ...
वीज बिलावरील चूकीचा किंवा अर्धवट पत्यामुळे ग्राहकांना विद्युतबिल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आता महावितरणने चक्क ग्राहकांच्या सुविधेसाठी वीज बिलावरील ‘पत्ता’ दुरूस्ती ...
मोफत शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आरटीई २५ टक्के आॅनलाईन अर्ज सादर करण्याची ११ मार्च आज शेवटची तारीख आहे. तसेच १३ मार्च रोजी आॅनलाईन सोडतद्वारे पहिली फेरी हिंगोली येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. ...
एकीकडे हाताला कामच मिळत नसल्याचा आरोप करून मजूर जिल्हा कचेरीसमोर उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर ३२ हजार ४८0 मजूर उपस्थिती आहे. ...
मानव निर्देशांक कमी असलेल्या व दुर्गम भागातील गावांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील चार गावांमध्ये आराखडे तयार करण्याचे काम नुकतेच सुरू झाले. ...
जिल्ह्यात यंदा काही अल्प तर काही भागात अत्यल्प पर्जन्यमान झाले. धरणांतही जेमतेम तीन ते चार टक्के पाणी असून भूगर्भ पाणीपातळीही खालावत आहे. लघुपाटबंधारेच्या २७ तलावांचा उपयुक्त जलसाठाही आता १२ टक्क्यांवर आला आहे. विविध भागात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या ...