शहरातील बेवारस कुत्र्यांचे निर्र्बीजीकरण व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर परिषद काढत असलेल्या निविदांत कुणालाच ‘इंटरेस्ट’ नसल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, नगर परिषदेला वारंवार निविदा काढूनही एकही निविदा येत नाही. ...
अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्थानासाठी कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड श्री पद्धतीने करावी. कीट नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक व बुरशीनाशक नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून मिळवून घ्यावे, .... ...
यंदा उशिरा पेरण्या आणि इतर कामे मागे पडल्याने रोवणी सुद्धा लांबणीवर गेलेली आहे. परंतु आता नुकताच पाऊस सरासरी पडत असून नर्सरी सुद्धा रोवणी योग्य झाल्याने आता सर्वत्र रोवणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
शासकीय मेडीकल, पॉलीटेक्नीक व नर्सिंग कॉलेजची स्थापना करविल्यानंतर आता आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासकीय इंजिनीयरींग ्रकॉलेजसाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली असून त्यांना निवेदन दिले आहे. ...
येथील पंचायत समितीच्या भव्य आवारात शनिवारी (दि.१४) दुपारी १२ वाजता अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम व इतर कामागरांच्या शासकीय योजनाकरिता नोंदणी व मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...
वारंवार येणाऱ्या नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अनेकदा शेतकऱ्यांना एका पाण्याने पिके गमवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण होते. ...
पटसंख्या घरसणीने ग्रस्त असलेल्या नगर परिषदेच्या शाळांना उपचाराची गरज असतानाच अवघ्या शिक्षण विभागालाही त्याचीच गरज असल्याचे चित्र आहे. नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासन अधिकारीच नाहीत. ...
सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय वानखेडे यांनी सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत सर्वाधिक ८९२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी विशेष अभियान जून २०१८ मध्ये राबविण्यात आले. महिनाभराच्या कालावधीत अनेक गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...