सावली येथून हैदराबाद येथे आर्वी रोडवर दोन आयचर वाहनात जनावरे कोंबून कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांनी लगेच लाठी येथील उपपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड यांनी नाकाबंदी करण्याच्या सुचना द ...
शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते ...
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगली हजेरी लावून कास्तकारांना सुखावले आहे. ते बीज पेरणीच्या तयारीला लागले आहेत. काहींनी बियाणे खरेदी आधीच केले तर काही आता करीत आहेत. बी- बियाण्यांच्या किमती मागील वर्षीपेक्षा अधिक वाढल्या आहेत. सोयाबीनच्या एका बोर ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्ह्यातील निर्बंधात ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली. नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा तसेच बिगर अत्यावश्यक (वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत सेवा वगळून) बिगर अत्यावश्यक सेवांची ...
बाधित आलेल्या १२२ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका ०२, बल्लारपूर ७, भद्रावती १०, ब्रम्हपुरी १२ , नागभिड १२, सिंदेवाही ४, मूल ४, सावली ४, पोंभुर्णा २, गोंडपिपरी ४, राजुरा २, चिमूर ७, वरोरा १४, कोरपना १, जिवती शुन्य व ...
वडील कोरोनाने गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर घराची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी त्या दोन बहिणींवर आली. पण न डगमगता त्या दोघींनीही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच त्यांनी ट्रॅक्टर शिकून घेतले असून अगदी सराईतपणे ...
Chandrapur news गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रुग्णवाहिका अनियंत्रित होऊन उलटली. या अपघातात चालक जखमी झाला आहे. ...
वेकोली, वीजनिर्मिती, कागद उत्पादन, सिमेंट कारखाने आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमुळे तीन-चार दशकांपासूनच चंद्रपूर जिल्ह्याची उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण झाली. या दीर्घ कालखंडाचा विचार केल्यास प्रस्थापित व नवीन उद्योगांची भरभराट होऊन रोजगाराची व् ...
पिकांवर फवारणी करणे हे शारीरिक श्रमाचे काम आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नाही. सामान्य मजुरांपेक्षा फवारणी करणाऱ्यांना ज्यादा पैसे द्यावे लागतात. त्यामुळे हे काम खर्चिक आहे. शिवाय उभ्या पिकात फवारणी करणे धोकादायक असल्यामुळे टाळावे ...