‘बचतची सवय ही दिवस पाहून न करता ती ध्येय पाहून आजपासूनच सुरू करावी’, असे आवाहन आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडचे प्रशांत गुप्ता आणि नीलरत्न चौबळ यांनी केले. ...
जगात भारताचे कुशल कारागीर कानाकोपºयात पोहोचले आहे. त्यामुळे येत्या काळात भारत इतर देशांच्या तुलनेत शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होणार, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ...
खुले आम दारूविक्रीचे दुकान सुरू करून प्रशासनाची झोप उडवून दिल्याचा प्रकार चिमूर तालुक्यातील वहानगाव येथे घडला होता. याप्रकरणी उपसरपंचाला जबाबदार धरून त्यांना प्रशासनाने ५६ दिवसांची जिल्हाबंदी केली होती. ...
विदर्भातील वनव्याप्त भागातील शेतपिकाचे संरक्षण व व्याघ्र संर्वधनाच्या दृष्टीने ‘मागेल त्याला सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्त्वावर राबविण्याच्या मागणीकरिता इको-प्रो संस्थेच्यावतीने बुधवारी चंद्रपूर मुख्यवनसंरक्षक कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन ...
सन १६७० ला चंदनखेडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नेहरु विद्यालयाला सद्य:स्थितीत उतरती कळा लागली आहे. या शाळेने पंचक्रोशित नाव कमाविले असले तरी संस्था संचालक व मंडळात नेहमीच अंतर्गत वाद उद्भवत असते. ...
कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे, ही बाब सामाजिक दायित्वाचा अविभाज्य भाग आहे. अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, आरोग्य सुविधा, शिक्षण, भूमीहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर ...
कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन न देता जुना कुनाडा कोळसा खाणीतून आपल्या मशिनरी इतरत्र हलविण्याच्या प्रयत्नात असलेल्या धनसार इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीचा प्रयत्न संतप्त कामगारांनी हाणून पाडला. ...
शेतीच्या आधारावर जगण्यासाठी शेतीलगतच वस्ती थाटून सुखाने जीवन जगणाऱ्या प्रेमनगरातील नागरिकांना तेलंगणा व आंध्रप्रदेशात आरक्षणावरून पेटलेल्या वादामुळे चक्क गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ...