लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर: आकाशझेप फाऊंडेशन रामटेकद्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व गेडाम मित्रपरिवारच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक दिवंगत ... ...
‘आज अवतन घ्या अन उद्या जेवायला या’ अशा प्रकारचे आमंत्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना दिल्या जाते. पोळा हा शेतकऱ्यांसाठी सुखकर सण आहे. याचदिवशी मातीची बैलजोडी, गाय वासरू वगैरे घडवून त्यांची पूजा केली जाते. ...
वरकरणी असे दाखविले जात असले तरी एका विशिष्ट व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असल्याने याला चंद्रपुरातील व्यापाऱ्यांनी विशेष प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुख्य मार्गासह अनेक भागातील व्यापारी प्रतिष्ठाने आज सुरूच होती. ...
या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले. सोबतच म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ विभाग नागपूरद्वारा सेंट मायकल चंद्रपूर येथे आयोज ...
मंडल आयोगातील शिफारसी हा ओबीसीचा गाभा असला तरी ओबीसीना न्याय मिळत नाही. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुर्हतमेढ रोवली आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींना न्याय देन्याचे काम होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन आ ...
बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ...
पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे ‘एक कुटुंब- एक किट’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एका किटमध्ये तांदूळ, तुरडाळ, गव्हाचे पीठ, आदी जिवनावश्यक वस्तू अशा एक लाख ८० हजार रुपयांचे साहित्य पाठविण्यात आले. सदर साहित्य कोल्हापुरातील ...
मागील १४ वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलातील १४६० पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यातील ३३ टक्के पोलीस कर्मचाºयांचा मृत्यू हृदयविकाराचे तर १५ टक्के पोलीस कर्मचाºयांनी आत्महत्या करुन जीवन संपविले आहे. पोलिसांच्या आत्महत्येसाठी महाराष्ट्र देशात दुसऱ्या स् ...
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्य ...
गेल्या १७ ते १८ वर्षांपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. परंतु त्यांना शासनाकडून अद्यापही अनुदान मिळाले नसल्यामुळे महिनाभरापासून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण सुरू आहे. ...