जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांबू मिळतो. त्यामुळे शासनाने बांबूकडे विशेष लक्ष देत आहे. बांबूचे मूल्यवर्धन करून त्यापासून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात चिचपल्ली येथील केंद्राचा मोठा वाटा आहे. बांबू विषयावर विविध अभ्यासक्रम शिकविल्या जात आहेत. ...
पळस हा वरकरणी निरुपयोगी वाटत असला तरी या वृक्षात अनेक औषधी गुणधर्म आहेत. परंतु, या वृक्षाची विज्ञानयुगातही पोळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. पळस वृक्षांच्या फांद्या ग्रामीण व शहरी भागातही परंपरेने घरासमोर मेढे म्हणून ठेवल्या जातात. त् ...
२६ ऑगस्टपासनू टिष्ट्वटर सोशल माध्यमाचा वापर करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत टिष्ट्वटर मोर्चा करण्यात आला. त्यात देशपातळीवर क्रमांक १ वर ट्रेडिंग मध्ये #संगणकपरिचालक हा हॅशटॅग ठेवत शासनापुढे अनेक प्रश्न मांडले. ...
मागील अनेक वर्षांपासून वीज वितरण कंपनी भद्रावती कार्यालयाकडून झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय केला जात आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात अनेक मीटर बंद आहेत. वारंवार तक्रार करूनही ते कंपनीद्वारे बदलवून दिल्या जात नाही. ...
विषबाधेतून मृत्यू झाला नाही, जी औषधी शोध मोहीम करताना सापडली ती तणनाशक असल्याचे सिद्ध होताच प्रकरण गुंतागुंतीचे झाले. आता कुणी विष प्रयोग केला की काय याचा शोध वनविभाग घेत आहे. ते उत्तरीय तपासाचा रिपोर्ट आल्यावरच कळणार आहे. ...
ज्यांची नेत्रबुब्बुळे (समोरील पारदर्शक भाग) निकामी झाली आहे. परंतु बाकीचा डोळा चांगल्या स्थितीत आहे. त्यांनाच दृष्टी प्राप्त होऊ शकते. कारण, नेत्ररोपण म्हणजे संपूर्ण डोळ्यांचे रोपण नव्हे, तर फक्त नेत्र बुब्बुळचे रोपण होय. यावर दुसरा कोणताही कृत्रिम उ ...
मूर्ती आणि सजावटींमध्ये 'पीओपी'चा वापर मोठया प्रमाणात होतो, मात्र, 'पीओपी' पुन्हा वापरता येत नसल्याने प्रदूषणाची शक्यता नाकारता येत नाही. 'पीओपी'चा वापर घरगुती सजावट, भव्य सेट्सची उभारणी आणि मूर्ती तयार करण्यासाठी होतो. 'पीओपी'च्या मूर्ती पाण्यात विर ...
शोध पथकाच्या अविरत प्रयत्नानंतर सदर ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह गुरुवारला नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले. रत्नाकर शिंदे (३६) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो राजगड येथील रहिवासी आहे. पोळ्याच्या तोंडावर ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात ...
राज्य महिला आयोगाचे काम या अत्याचारपीडित महिलांना न्यायिक मदत करणे, हेच नसून जोपर्यंत महिलांमध्ये अर्थसंपन्नता येणार नाही. तोपर्यंत महिला अत्याचार मुक्त होणार नाही. म्हणून राज्य शासनाच्या मदतीने राज्य महिला आयोगाने प्रज्वला योजना सुरू केली आहे. ...