ज्या भागांमध्ये ज्या ज्या पिकाचे उत्पादन होते, त्या विभागांमध्ये क्लस्टर तयार करण्यात येऊन शेतमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग येत्या काही दिवसात उभे राहणार असल्याचे ना. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी नैसर्गिकरित्या जळालेल्या घर ...
वन अकादमी संस्था ही वन विभागाचे वन्यजीव व्यवस्थापन, उत्पादन व वनांवर अवलंबून असणारी संस्था म्हणून काम करणार आहे. वन अकादमी संकुल परिसरात वन वणवा व नैसर्गिक आपत्ती निवारण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे चंद्रपूर वन अकादमी आपत्ती निवारणाच्या ...
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, विविध विभागांचे प्रमुख व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दालनाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिक ...
राज्यात नवे सरकार आल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील कोणते प्रकल्प उपयुक्त आहेत, कोणत्या प्रकल्पाला गती द्यायची यासह काही नवीन कामांचाही आराखडा तयार करण्याचे काम राज्य पातळीवर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विकास काम ...
बल्लारशाह रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी तीन लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. प्लॅटफार्मच्या सरपेसमध्येही सुधारणा केली जात आहे. सर्व प्लॅटफार्मवर कोच डिस्प्लेची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवीन एफ.ओ.बी.चे काम सुरू झाले आहे. य ...
दारूबंदीमुळे चार वर्षांच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात काय फायदे वा तोटे झाले, याची समीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी सरकार समीक्षा समिती गठित करेल अशी माहितीही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. ...
जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व स ...
भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नश ...
जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. त्यांना अपेक्षित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे ही प्राथमिक जबाबदारी असेल. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी सिंचन स ...