चंद्रपूर : ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यातील गावे विकासाच्या प्रवाहात यावी, म्हणून विविध पुरस्कार योजना राबविण्यात येते. स्मार्ट ग्राम योजनेमुळे ... ...
स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्का ...