लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Latest Blogs

भाष्य -  चटका लावून झालेली एक्झिट - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : भाष्य - चटका लावून झालेली एक्झिट

वेगाचा बादशाह उसेन बोल्टकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्याचप्रमाणे कमावण्यासारखेही काहीच नव्हते. अ‍ॅथ्लेटिक्सची अशी कोणती स्पर्धाच उरली नव्हती, ज्यात त्याने बाजी मारली नव्हती. पण तरीही चाहत्यांना यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा विजय पाहिज ...

वेध -  ...आणि ग्रंथोपजीविये - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : वेध - ...आणि ग्रंथोपजीविये

ग्रंथालय चळवळीचे पितामह असलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने १२ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा होेतो. त्यानिमित्ताने ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल या त्रिमूर्तींचा विचार एकत्रित होणे गरजेचे आहे. ...

‘चले जाव’च्या पराक्रमपर्वाचे स्मरण - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : ‘चले जाव’च्या पराक्रमपर्वाचे स्मरण

देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या लोकलढ्यातील सर्वात मोठा व संघर्षमय लढा १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा होता. भारताच्याच नव्हे, तर एकूण जगाच्या इतिहासात तोवर झालेले ते सर्वात मोठे जनआंदोलन होते. ...

...आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : ...आणि ब्रिटिश साम्राज्याचा पाया खचला

९ आॅगस्ट १९४२. तब्बल ७५ वर्षे झाली त्या घटनेला. ती घटना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे पाऊल. तोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अनेक लढे झाले, होत होते. अनेक नेत्यांचा त्यात मोठा वाटा होता; पण ९ आॅगस्ट १९४२ हा त्या ...

प्रतिसरकारची वाटचाल - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : प्रतिसरकारची वाटचाल

वर्धा येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक १४ जुलैै १९४२ रोजी झाली. त्यामध्ये ‘इंग्रजांनी ताबडतोब हिंदुस्थान सोडून जावे’ असा ठराव करण्यात आला. ...

 बेचाळीसचे क्रांतिपर्व - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :  बेचाळीसचे क्रांतिपर्व

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ९ आॅगस्ट १९४२ रोजी दिलेला ‘चले जाव’ हा नारा पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकारी तरुणांनी प्रत्यक्ष स्वत:च्या कानांनी ऐकला होता. ‘चले जाव’ हा नारा इंग्रजांसाठी होता आणि भारतीय तरुणांसाठी आवाहन होते की, ‘करो या मरो’. ...

‘चले जाव’चा नारा सेवाग्रामातून तर घोषणा मुंबईतून ! - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : ‘चले जाव’चा नारा सेवाग्रामातून तर घोषणा मुंबईतून !

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात माती आणि गवतापासून तयार केलेल्या छोट्याशा खोलीत बसून गांधीजींनी सर्वात मोठ्या साम्राज्यवाद्यांविरुद्ध ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा दिला होता. ‘भारत छोडो’ आंदोलन मुंबईत ९ आॅगस्टला सुरू झाले, पण त्याचा प्रस्ताव १४ जुलै १९४२ ...

चीनचे संकट आणि भारताचे एकाकीपण - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : चीनचे संकट आणि भारताचे एकाकीपण

साऱ्या जगात भारताला एकही मित्रदेश आज नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे व एकूण सरकारचे अपयश आहे’ असा जो आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भारत-चीन यांच्यातील तणावाबाबत बोलताना सभागृहात केला तो पूर्णांशाने खरा वाटावा असा आहे. ...

विश्वास कुणावर ठेवायचा आणि तो सुद्धा केव्हा? - Marathi News |  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : विश्वास कुणावर ठेवायचा आणि तो सुद्धा केव्हा?

संयमालाही मर्यादा असतात, हे उद्गार आहेत चीनच्या सरकारी प्रवक्त्याचे! आणि तेही डोकलामच्या पठारावर निर्माण झालेली कोंडी चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा सतत सात आठवडे प्रयत्न केल्यानंतर! सिक्कीम, भूतान आणि तिबेटच्या सीमा जेथे मिळतात तेथून अगदी थोड्या अ ...