कर्जमाफीसाठी अनेक अटींच्या चाळण्या आणि पीकविम्यासाठी विशिष्ट तारखेचे बंधन लादून शेतका-यांना नागवले जाते. अशा संकटसमयी तरी नियम आणि अटी कडेला सारून किमानपक्षी पीकविम्यात तरी शासनाने पुढाकार घेऊन शेतक-यांना मदत केली असती तर बरे झाले असते; पण आॅनलाइन आण
...
चले जाव आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत झालेली मोदी विरुद्ध सोनिया आणि जेटली विरुद्ध आझाद यांची खडाजंगीवजा चर्चा ज्यांनी पाहिली त्यांना काँग्रेस पक्ष, त्यावर आलेली पराजयाची कात टाकून पुन्हा एकवार आक्रमक होऊ लागला असल्याची चिन्हे दिसली
...
आजमितीला भारत वेगाने ‘भाजपमय’ होत असून, २०१९ चा सामना मोदी हमखास जिंकणार असा कयास आहे! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली मुख्य आश्वासने (दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार, परदेशातील भारतीयांचे काळेधन
...
कधीतरी असा प्रसंग येतो की, आपल्याला कुलूप उघडायचे असते. हातात किल्ल्यांचा जुडगा असतो. आपण एकेक किल्ली लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा असे होते की, शेवटच्या किल्लीने ते उघडते. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गोष्ट अतिशय छोटी आहे. पण आप
...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत नुकत्याच झालेल्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल काकरदरा या गावाने प्रथम क्रमांक पटकावला त्या गावाची ही यशोगाथा.
...
- वसंत भोसले
सह्याद्री पर्वतरांगांना लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. परिणामी खरीप हंगामावर गंभीर परिणाम होत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात कायम
...
या रोहिंग्यांचं करायचं काय? म्यानमार असो वा बांगलादेश... या गरिब लोकांचा कळवळा कोणालाच येत नाही. जगातील सर्वाधीक त्रास भोगावा लागलेला समुदाय म्हणून रोहिंग्यांचा इतिहास लिहिला जाईल.
...
महाराष्ट्राची राजधानी महामुंबईमध्ये सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पहायला मिळाला.
...
काँग्रेस पक्षाची किती दारुण अवस्था आहे, यावर नेमकं बोट जयराम रमेश यांनी ठेवलं आहे. मात्र त्यांच्या या जाहीर वक्तव्याचा प्रसार माध्यमांतील चर्चा व विश्लेषण यापलीकडे फारसा काही परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे.
...
गाव किंवा ग्राम हा भारतीय लोकजीवनाचा आत्मा आहे. वाडी, वस्ती, पडळ, माळ, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर अशा विविध ठिकाणी माणसाने निवासाला सुरुवात केली आणि मानवी जीवनाला एक प्रकारची स्थिरता लाभली. भारतात आजही सात लाखांहून अधिक खेडी आहेत.
...