बीड : बीड-पिंपळनेर रस्त्यावरील अंथरवणपिंप्री तांड्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. ...
राजेश खराडे , बीड तळागाळातील शेतकऱ्यांना वीज जोडणी प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन स्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो; मात्र स्थानिक पातळीवर वीज जोडणीची कामे होताना ...
राजेश खराडे , बीड कृषी वीजपंप जोडणीसाठी तब्बल ५९ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झालेला असून, त्यापैकी ४८ कोटी ६५ लाख रुपयांच्या कामांच्या निविदा काढल्या ओहत. ...
माजलगाव :येथील धरणाच्या भिंतीलगत संपादित केलेल्या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ असताना संबंधीत अनधिकृतरित्या खरेदी- विक्री व्यवहार करुन बांधकाम सुरु केले होते. ...
बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १४ मार्च रोजी अंडर १९ चा जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सिलेक्शन ट्रायलचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घेण्यात येणार आ ...
जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आ ...