ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर मागील वर्षी २० मे रोजी दुबईच्या विमानाला फ्लेमिंगोना धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. दुबईहून मुंबईत येणाऱ्या एमिरेट्स कंपनीच्या विमानाला घाटकोपर येथे रात्री ८ ...
मध्य रेल्वेने सीबीटीसी योजनेस सुरुवात करून रेकमध्ये किरकोळ वाढ केली असली तरी तिचा विस्तार आता कर्जत-खोपोली- उरण-पनवेलपर्यंत झाला आहे. गेल्या दहा वर्षांत महामुंबईतील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत लोकलची संख्या वाढलेली नाही. ...
Navi Mumbai:महामुंबईतील सर्वच महानगरांत सध्या बांधकाम उद्योगाने मोठी झेप घेतली आहे. यामुळे राजधानी मुंबईपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल ते वसई-विरार महापालिकेच्या नगररचना विभागात येण्यासाठी अधिकाऱ्यांत असलेल्या स्पर्धेच्या ...
बेलापूर येथेच मेरिटाईम बोर्ड मरिना प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. येथूनच मुंबई-नवी मुंबई प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे. त्यादृष्टीने सुविधा उपलब्ध आहेत. ...