लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड - Marathi News | Pest of unauthorized wedding ceremony | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड

बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड लागली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि काही निवडक स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला कमाईचे साधन बनविले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई ...

Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका - Marathi News | Lok Sabha Election 2019; Shiv Sena gets angry against Congress, dangerous Congress | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील ...

पंचायत समितीचा लिपिकच निघाला मंगळसूत्र चोर - Marathi News | panchayat committee clerk arrest in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंचायत समितीचा लिपिकच निघाला मंगळसूत्र चोर

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत लिपिकाला पोलिसांनी चक्क मंगळसूत्र चोरीच्या आरोपात अटक केली आहे. ...

'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 After the death of politicians, the sympathy wave, why the farmers did get sympathy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ?

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ...

Lok Sabha Election 2019; प्रचारात उतरलेय येडे आणि धोटे कुटुंबीय ! - Marathi News | Lok Sabha Election 2019; Promising and dry family! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Lok Sabha Election 2019; प्रचारात उतरलेय येडे आणि धोटे कुटुंबीय !

लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून २४ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार श्रीमंत तर काही अतिशय गरीब आहे. त्यामुळे वैशाली येडे यांच्या कुटुंबासह नातेवाईक असलेले धोटे कुटुंबीय प्रचारासाठी झटत आहे. ...

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिममध्ये युतीच्या हक्काची पाच लाख ३१ हजार मते - Marathi News | Lok Sabha Election 2019; Yavatmal-Washim has 5,31,000 votes in the alliance's right | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिममध्ये युतीच्या हक्काची पाच लाख ३१ हजार मते

लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. त्यासाठी ही मते युतीकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजप-सेनेच्या मंत्री, आमदार व गत विधानसभेतील पर ...

Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास - Marathi News | Lok Sabha Election 2019; The spirit is called Gavali, trusting the fight rather than crying | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास

राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे. ...

Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले - Marathi News | Congress has done the job of making the country poor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले

काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ...

कळंबच्या चक्रवतीत तलावाचे पाणी - Marathi News | Palavera water in Kumbh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंबच्या चक्रवतीत तलावाचे पाणी

शहराची पाण्याची पातळी खोल चालली आहे. पाणीटंचाईला आतापासूनच सुरुवात झाली आहे. पाण्याची पातळी टिकून राहावी म्हणून तलावाचे पाणी चक्रवती नदीत सोडण्यात आले. परंतु पाणी साठविण्यासाठी व्यवस्थित बंधारे बांधले नसल्याने पाणी वाहून जात आहे. ...