रबीचा हंगाम असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागत आहे. अशातच परिसरामध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे. पट्टेदार वाघ आणि चार बिबटही येथे वावरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पिंपळगाव येथील सरपंच झुंबरसिंग चव्हाण यांनी तर वनविभाग ...
नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या अध्यक्षतेत स्थायी समितीची सभा झाली. या सभेत शहरातील प्रमुख विकास कामांना मान्यता देण्यात आली. यावेळी सर्व समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते. शहरातील प्रभाग-१ ते २८ मधील रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता डांबरी पॅच रिपेअरिं ...
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता सातवा वेतन आयोग लागू झाला असल्याने त्यातील वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के व घरभाडे भत्त्याचा दर ८, १६, २४ टक्के लागू केल्यास संघटनेने यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात बदल होईल. त्यामुळे वेतनवाढ प्रस्तावावर संघटना तडजो ...
२३ ऑगस्टला मुदत संपल्यानंतर १२० दिवसांचा कालावधी वाढीव देण्यात आला होता. आता तो अवधी २० डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया घेण्यात यावी असा आदेश उपसचिव र.आ. नागरगोजे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. सर्व जिल्हाधिकारी व सर्व जिल्हा परि ...
दोघेही नेहमीप्रमाणे वाघापूर चौकात चहाच्या टपरीवर उभे होते. तितक्यात आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही बोलण्याच्या अगोदर थेट हातातील चाकूंनी या दोघांना घेरून सपासप वार करणे सुरू केले. विनय राठोड याच्या वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला ...
राज्यातील अनेक जिल्ह्यात दरवर्षी मजूरवर्ग रोजगारासाठी स्थलांतर करतो. स्थलांतरित होणाऱ्या मजुरांच्या मुलांसाठी निर्माण करण्यात आलेल्या ९२८ हंगामी वसतिगृहांतील बायोमेट्रिक हजेरीचा प्रयोग अपयशी झाला आहे. ...
शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे ...
शासकीय काम आणि बारा महिने थांब असाच अनुभव तूर आणि सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांच्या वाट्याला आला. यामुळे हमीदराने कापूस विक्री करतांना आपल्याला पैसे कधी मिळतील याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. शिवाय खरेदी झालेल्या कापसाचे पैसे बँक खात्यात जमा ...
जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण ...