पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव अब्दुल जमील पठाण (राहणार रेल्वे स्टेशन) असे आहे. अब्दुल जमील हे दारव्हा आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. ...
कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्राॅनमुळे दररोज नवीन सूचना प्राप्त होत आहे. अशात बाहेरगावी गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन लागले तर काय करायचे म्हणून अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे. याशिवाय हाॅटेल, माॅल आणि विविध ठिकाणी सोशल डिस्टन्स याशिवाय लसीकरणही सक्तीचे ...
४ ऑक्टोबर २०१९पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी देण्यात आले. यासाठी ...
चंदन हातागडे याचे १९ मे रोजी अपहरण करून रेतीमाफियांनी त्याला बेदम मारहाण केली. नग्न व्हिडीओ करून सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मात्र, ६ महिने लोटूनही आरोपींना अटक झालेली नाही. ...
चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी यवतमाळच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतली. यवतमाळात अनेक विकासकामे खेचून आणली. त्यातीलच येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हेही एक आहे. याच महाविद्यालयाच्या पुढे बाबूजींच्या स ...
राळेगाव तालुक्यातील दहेगाव, खैरी, वडगाव, वडकी व इतर काही गावांत शेतकरी आत्महत्येचे जणू सत्रच सुरू झाले आहे. यात काही तरुण शेतकरी आहेत. जे कुटुंब चालवायचे तेच सोडून गेल्याने त्यांच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. ...
फुलसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करीत, शनिवारी संतप्त युवकांनी त्यांच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला. ...
पूर्वी ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असणारे सफरचंद आता १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. तर टोमॅटोचे दर जैथे थे ६० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे; मात् ...