चिंतामणी ट्रॅव्हल्सची यवतमाळ-मुंबई ही एम.एच.२९/ए.डब्ल्यू.३१०० या क्रमांकाची बस शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता यवतमाळहून मुंबईसाठी निघाली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गाडीमध्ये ५३ व्यक्ती होत्या. त्यापैकी १२ जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, याती ...
या अपघातात बसला आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्स बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय याबाबत माहिती घेऊन मंत्री संजय राठोड यांनी मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या ...
संघर्ष करून उच्चशिक्षित झालेले तरुण अजूनही सन्मानजनक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या १७ आत्महत्यांमध्ये अशा तरुणांचेही मोठे प्रमाण आहे. कौटुंबीक कलहांनी महिलांना जगणे मुश्कील केले आहे. त्यातून महिलाही जीवन संपविण्याची मनस्थि ...
प्रवीण कवडूजी केराम (२३) रा. तलावफैल असे मृत युवकाचे नाव आहे. प्रवीण केराम हा कुख्यात अक्षय राठोड याच्यासाठी काम करत होता. नुकताच तो करण परोपटे याच्या हत्त्याकांडातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. त्याचा वाद आंबेडकरनगर, पाटीपुरा येथील युवकाशी झा ...
दाराचा आवाज आल्याने मनोहर खुपाट यांनी उठून बघितले असता, त्यांच्या बेडरूममध्ये दोघेजण उभे होते. अंदाजे २५ ते ३० वयोगटातील या चोरट्यांपैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड होती. मनोहर खुपाट यांनी बेडवरून उठण्याचा प्रयत्न केला असता, एका ...