टी-ट्वेन्टीमध्ये रोहीत शर्माला शेवटी पाठवावे तशी माझी अवस्था झालेली आहे. साने गुरूजीचे निधन झाले आणि माझा जन्म व्हावा, हा योगायोग म्हणावा लागेल. विनोबांनी भूदान चळवळीसाठी सर्व कार्यकर्त्यांना एक वर्ष मागितले. ...
तलाव तेथे मासोळी अभियानात यावर्षी जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या पिढीतील या मत्स्यसंवर्धकांनी मत्स्यशेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करुन इतरांनाही मत्स्यशेती करण्यासाठी पे्ररणा मिळेल अशा पद्धतीने मत्स्यशेतीचे रोल म ...
नुकतीच कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणाबाब प्रचार व प्रसार करण्यासाठी सेलू तालुका कृषी विभागामार्फत जनजागृतीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या सर्वत्र कॉन्व्हेंट संस्कृती आपले पायमुळ घट्ट करू पाहत आहे. त्यातच काही बोगस शिक्षकांकडून शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून बोगस शिक्षकांवर कठोर ...
स्थानिक नगर पालिकेद्वारे आयोजित पालकमंत्री चषक विदर्भस्तरीय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनपर कार्यक्रमापूर्वी शुक्रवारी सायंकाळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून शहरातून रॅली काढण्यात आली. या क्रीडा ज्योत रॅलीला उपविभागीय महसूल अधिकारी स्मिता पाटील यांनी हिरवी ...
गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे ...
रेतीघाटांनी जिल्ह्यातील नद्या धोक्यात आणल्या आहेत. सर्वाधिक घाट जिल्ह्यात वर्धा नदीवर आहेत. याच नदीवरील सातेफळ घाटातून सध्या रेतीचा अतिरेकी उपसा सुरू आहे. सदर घाटधारक हद्द सोडून कोटेश्वर येथील घाटापर्यंत बोटी आणत असल्याने भाविकांच्या जीविताला धोका नि ...
स्त्रीयांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य, न्याय, हक्क, सन्मान नाकारणाऱ्या ‘मनुस्मृतीचे’ महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केले. स्त्री ही भोगवस्तू नसून ती मानव आहे. तिला मन, भावना, विचार आहेत. हे लक्षात घेवून संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांच्य ...
भाजप सरकारने निवडून येण्यापूर्वी पेंशनवाढीचे आश्वासन दिले; पण ते अद्याप पूर्ण केले नाही. यामुळे आपल्याला तीव्र लढा देण्यास लाखोंच्या संख्येने दिल्लीच्या रामलीला मैदानावर एकत्र होऊन सरकारी झोप उडविण्याशिवाय गत्यंतर नाही. ...
कवठा (रेल्वे) ते रसुलाबाद या तीन किमी रस्त्याला प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण लागले आहे. कित्येक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांना अधिक अंतराचा फेरा करावा लागतो. ...