प्रत्येक विद्यार्थ्याने साने गुरूजींप्रमाणे सहृदयी, गुणवान, शीलवान व व्यासंगी व्हावे. गुरूजींना अभिप्रेत समाजाची निर्मिती करण्यासाठी पवित्र हेतुने कार्यरत रहावे, स्व-विकास साधतांना सुदृढ समाजाच्या विकासातील आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन ग्रामगी ...
शेतकऱ्यांसह आर्थिक मागास घटकातील कुटुंबाना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे स्वस्त धान्याचा पुरवठा केल्या जातो. जीवनावश्यक वस्तू अल्पदरात घेताना योजनेतील लाभार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. अंगठ्याचा ठसा ‘नॉट व्हेरीफाईड’ येत असल्याने दुकानदार लाभार ...
प्रत्येक बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करण्याचा नियम शासनाने केला आहे; पण वृद्ध नागरिकांकडे पूर्ण जन्म तारखेचे आधार कार्ड वा जन्म दाखला नाही. परिणामी, त्यांचे पॅन कार्डही तयार होत नाही. मग, बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक कसे करणार, हा प्रश्नच आहे. ...
आईची थोरवी महान आहे. आई या शब्दात सामर्थ्य आहे. श्यामची आई यशोदाला म्हणाली, पायाला घाण लागायला नको. तेव्हा यशोदा म्हणते, श्याम मनालाही घाण लागता कामा नये. ...
ग्रामीण भाग शहरांशी जोडून विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्त्वाची आहे; पण ते वर्धा जिल्ह्यात ‘शो पीस’ ठरली आहे. लांब व महत्त्वाचे मार्ग सोडून कमी लांबीच्या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. ...
आदिवासींची संस्कृती अज्ञान गरीबाची असली तरी ती उच्च संस्कृती आहे. या संस्कृतीला मोठे करण्याचे काम आम्ही करतो आहो. या मानवतेच्या कार्याला समाजाकडून मिळालेले प्रेम हिच आमच्या कामाची उर्जा ठरते, असे प्रतिपादन रमन मॅगसेसे या जागतिक पुरस्कार विजेते .... ...
आष्टी - किन्हाळा हा ६ किमीचा रस्ता गत अनेक वर्षापासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे अर्धे काम काही वर्षांपूर्वी झाले असले तरी उर्वरीत कामासाठी निधीच नसल्याचे सांगितले जात असल्याने सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, .... ...
विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रा. अभय बावणे यांच्या स्मृतीत आयोजित ‘स्वरांजली’ या १९ व्या विदर्भस्तरीय गीतगायन स्पर्धेत यवतमाळचा श्रीकांत टकले प्रथम पुरस्काराचा मनकरी ठरला. ...
शहरात पुरवठा केल्या जाणाºया पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने केवळ पाण्याच्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून पाण्याचे नाममात्र शुद्धीकरण केल्या जाते. ...
न.प. व खो-खो प्रेमी यांच्या सहकार्याने आयोजित पालकमंत्री चषक विदर्भ राज्यस्तरीय महिला, पुरूष खो-खो सामन्यांचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता झाले. तत्पूर्वी क्रीडा ज्योत मशाल रॅली काढण्यात आली. ...