आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील २९४ ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजप, काँग्रेस, राकाँ, शिवसेना, भाजप आदी पक्षाच्या पॅनलला मतदारांनी संमिश्र कौल दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना मतदारांनी बहुमत दिले आहे. ...
जिल्हास्तरावरून एखादी सूचना तात्काळ गावामध्ये पोहचण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांचे संपर्क गट तयार करावा. त्यांना प्रशिक्षण देऊन, निवडणुक आचारसंहितेच्या काळात तात्काळ संपर्क होण्यासाठी किंवा गावस्तरावरून काही माहिती प्राप्त करण्यासाठी त ...
मतदान प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आयोगाने दिलेल्या सूचीचे काटेकोरपणे पालन करावे. स्वत:च्या मनाने कुठलेही निर्णय घेऊ नये किंवा कुठलेही काम करु नये अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिल् ...
न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीवानांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु, अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे वर्धा लोकसभा मतदार संघासह इतर लोकसभा मतदार संघातील विविध कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले बंदीवान मतदान ...
ग्रामीण भागासह शहराच्या विकासाकरिता लोक प्रतिनिधींना स्थानिक विकास निधी दिल्या जातो. या विकास निधीतून वर्ध्यातील शहर व ग्रामीण भाग लखलखीत करण्यावर भर देत तब्बल ४ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयाचे २७६ हायमास्ट लाईट लावले. ...
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गोरगरीब व जनसामान्यांना विनामूल्य आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाने सुरू केलेल्या महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा मोठा गाजा होत आहे. परंतु अस्थी रुग्ण वगळता अन्य कोणत्याही रुग्णाला या योजनेचा लाभ येथील उपजिल्हा रु ग्णालयातून मिळत नसल्याची ...
जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्यानंतर आता स्वाईन फ्लू डोके वर काढत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. या आजाराची लागण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील दोघांचा तर वर्धा शहरातील एकाचा असा एकूण तिघांचा नागपूर येथील रुग्णालयात उपच ...
वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात असलेले शैलेशकुमार प्रेमकुमार अग्रवाल हे मतदार संघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. अग्रवाल यांच्याकडे चल-अचल अशी ११ कोटींच्यावर संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात द ...