महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याने वर्ध्याचे पालकमंत्री व राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आत्मक्लेष आंदोलन केले. ...
आर्वी उपविभागातील तीन कृषी सहाय्यकांना कुठलीही पूर्व सूचना न देता थेट निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये रोष वाढत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात मानसिक दडपन त्यांच्यावर आले आहे. इतकेच नव्हे तर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उपविभागीय कृष ...
नालवाडीचे माजी सरपंच डॉ. बाळकृष्ण माऊस्कर यांनी गोपुरी येथील सर्व सेवा संघाची जमीन खाजगी व्यक्तीला देण्यासाठी चर्मालयाची एतिहासिक वास्तू पाडण्यात आली. या परिसरातील ४० डेरेदार वृक्षाची कत्तल करण्यात आली. हे कृत्य गंभीर असल्याची तक्रार जिल्हा सर्वोदय म ...
पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठ ...
जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी ...
ज्या जिल्ह्यातून स्त्रियांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा जोपासण्याची सुरुवात झाली त्याच जिल्ह्यामध्ये प्राध्यापिकाला जाळून मारण्याची घटना घडणे ही बाब चिंतनाची आहे. त्यामुळेच आत्मचिंतन व श्रद्धांजली वाहिण्याकरिता शुक्रवार १४ फेब्रुवारीला महिला हिंसाचार वि ...
हिंगणघाट येथील नंदोरी चौकात प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूची वार्ता गावात पोहोचताच संतप्त नागरिकांनी रास्तारोको ...
सोमवारी तणावपूर्ण शांततेत जळीत प्रकरणातील पीडित प्राध्यापिकेवर हिंगणघाट तालुक्यातील तिच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या अंत्यसंस्कारानंतरही गावात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त कायम होता. तर मंगळवारी पीडितेच् ...