उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीटंचाईनेही गावे होरपळून निघत आहेत. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत असून कुपनलिका, विहीर दुरुस्तीसह पूरक नळ योजनांसाठी एप्रिलअखेरपर्यंत ४ कोटी ९४ लाख १३ हजार इतका निधी ख ...
अत्यंत कमी वेळात कमी जागेत कमी खर्चात तयार होणाऱ्या विंधन विहिरींकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्ये पाण्याचे पुनर्भरण लवकर होत असल्याने पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे चित्र आहे. ...
डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेत शहराला चार-पाच दिवस पाणी पुरवठा करता येणार एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी दुसऱ्यांदा पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...
पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले. ...
गोराई येथील कुलवेम गावठाणात कित्येक दिवसांपासून पाण्याची भीषण समस्या भेडसावत आहे. येथील ५०हून अधिक घरांतील रहिवाशांना पाण्यासाठी केवळ एका टाकीवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून या ठिकाणी जलवाहिनी बसविण्यास मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी रहिव ...
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट झाली आहे. डिंभे धरण वगळता सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले असून आजमितीस या प्रकल्पात केवळ ६.५३३ टीएमसी म्हणजेच २१.३९ टक्केएवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या त ...
शहरातील प्रत्येक वॉर्डाला तीन दिवसांआड पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी रात्री घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार ११ मेपासून करण्यात येणार आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील नवीन विहिरींच्या कामाला वेग आला असून, अनेक ठिकाणी विहिरींचे खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. शेतात जुन्या विहिरी असल्या तरी शेतीचे वाटे झाल्यानंतर नवीन विहिरींची गरज दिवसेंदिवस भासत आहे. त्यातच आता पाणी पातळी खूप खालावल्याने विहिर ...